||डिप्लोमसीयः नमः||
त्यांनी गळे चीरयाचे
ह्यांनी गळ्यात गळे गळे घालयचे
त्यांनी तिरंगे जाळायचे
ह्यांनी निषेधाचे फळे मिरवायचे
रणक्षेत्रात मार आणि
सुरक्षेत्रात भार वाहायचे
काल हि आशाच होती
आजही आशाच आहे
उद्याही आशाच राहील
कधीतरी दोन देश होतील ,,,,?
मुर्खांचेच फासे ते
त्याच दान कसे पडेल?
द्रौपदी ईथे आता निर्वस्त्र
धर्म झाला हतबल
तुला दिसत नाही का?
कृष्णा आता तरी धाव बाबा
तुझी शिष्टाई दाखव बाबा,,,
ईथे
अर्जुनाचे धनुष्य "गां-डीव"
तर भीमाची गदा त्याची हि"अदा "
ठरू लागली
धर्म हा सह-देवा पुरता
तर न-कुलाचे
कुलांगार आम्ही
दुर्योधनाच्या औलादिचे आजही
शकुनाच्या गावी जावून
रणक्षेत्रात रथाचे चाक अडकलेल्या
कार्णा सारखे आम्ही हतबल
तुला दिसत नाही का?
कृष्णा आता तरी धाव बाबा,,,
कारण---
कुणी पोपट पाळत ,कुणी कुत्रा,कुणी मांजर ,तर कुणी
वाघ हि पाळतात पण,,,
माणसातला वाघ जागा करणारा
धर्म मात्र पाळायला तयार नाही
कृष्णा आता तरी धाव बाबा
====
कुर्त्याचे शेपूट वाकडे ते वाकडे!
पाकशी संबंध सुधारावेत म्हणून भारतीय नेते पायघडय़ा घालत आहेत.
वडीलकीच्या वनेने भारताने मैत्रीचा हात नेहमीच पहिल्यांदा पुढे केला आहे.
मात्र पाकने भारताशी चार युद्धे छेडत आपला स्वभाव काय आहे हे दाखवून दिले आहे.
ही गोष्ट केवळ युद्धापुरतीच मर्यादित राहिलेली नाही,
तर प्रत्येक दिवशीच काही ना काही भारताची छेडछाड करण्यात त्यांना धन्यता वाटते.
पाकच्या सैनिकांनी युद्धबंदी असूनही नियंत्रण रेषेशेजारील हद्दीत घुसून
सुमारे अर्धा किलोमीटर आत येऊन तेथील पहार्यावर असलेल्या
जवानांवर बेछूट गोळीबार करून अमानुषतेचे आपले क्रूर रूप दाखवले आहे.
या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.
एका जवानाचा शिरच्छेद करून त्याचे शीर ते त्यांच्यासोबत घेऊन पसार झाले!
ही अमानुषता पाहता पाकने गेल्या 4 युद्धांतून काहीच शिकले नाही,
हेच सिद्ध होते.आता पाकला पाठीशी घालता कामा नये.
त्यांना सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे.
शस्त्रसंधी झालेली असतानाही पाकने आपले खरे रूप दाखवले आहे,
त्यामुळे भविष्यात आपली ऊर्जा पाकशी मैत्री करण्यात घालवण्यापेक्षा
भारताला आणखी सक्षम करण्यात ती ऊर्जा वापरायला हवी.
आपण शांत राहतो म्हणूनच पाकची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे,,,,,
त्यांनी गळे चीरयाचे
ह्यांनी गळ्यात गळे गळे घालयचे
त्यांनी तिरंगे जाळायचे
ह्यांनी निषेधाचे फळे मिरवायचे
रणक्षेत्रात मार आणि
सुरक्षेत्रात भार वाहायचे
काल हि आशाच होती
आजही आशाच आहे
उद्याही आशाच राहील
कधीतरी दोन देश होतील ,,,,?
मुर्खांचेच फासे ते
त्याच दान कसे पडेल?
द्रौपदी ईथे आता निर्वस्त्र
धर्म झाला हतबल
तुला दिसत नाही का?
कृष्णा आता तरी धाव बाबा
तुझी शिष्टाई दाखव बाबा,,,
ईथे
अर्जुनाचे धनुष्य "गां-डीव"
तर भीमाची गदा त्याची हि"अदा "
ठरू लागली
धर्म हा सह-देवा पुरता
तर न-कुलाचे
कुलांगार आम्ही
दुर्योधनाच्या औलादिचे आजही
शकुनाच्या गावी जावून
रणक्षेत्रात रथाचे चाक अडकलेल्या
कार्णा सारखे आम्ही हतबल
तुला दिसत नाही का?
कृष्णा आता तरी धाव बाबा,,,
कारण---
कुणी पोपट पाळत ,कुणी कुत्रा,कुणी मांजर ,तर कुणी
वाघ हि पाळतात पण,,,
माणसातला वाघ जागा करणारा
धर्म मात्र पाळायला तयार नाही
कृष्णा आता तरी धाव बाबा
====
कुर्त्याचे शेपूट वाकडे ते वाकडे!
पाकशी संबंध सुधारावेत म्हणून भारतीय नेते पायघडय़ा घालत आहेत.
वडीलकीच्या वनेने भारताने मैत्रीचा हात नेहमीच पहिल्यांदा पुढे केला आहे.
मात्र पाकने भारताशी चार युद्धे छेडत आपला स्वभाव काय आहे हे दाखवून दिले आहे.
ही गोष्ट केवळ युद्धापुरतीच मर्यादित राहिलेली नाही,
तर प्रत्येक दिवशीच काही ना काही भारताची छेडछाड करण्यात त्यांना धन्यता वाटते.
पाकच्या सैनिकांनी युद्धबंदी असूनही नियंत्रण रेषेशेजारील हद्दीत घुसून
सुमारे अर्धा किलोमीटर आत येऊन तेथील पहार्यावर असलेल्या
जवानांवर बेछूट गोळीबार करून अमानुषतेचे आपले क्रूर रूप दाखवले आहे.
या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.
एका जवानाचा शिरच्छेद करून त्याचे शीर ते त्यांच्यासोबत घेऊन पसार झाले!
ही अमानुषता पाहता पाकने गेल्या 4 युद्धांतून काहीच शिकले नाही,
हेच सिद्ध होते.आता पाकला पाठीशी घालता कामा नये.
त्यांना सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे.
शस्त्रसंधी झालेली असतानाही पाकने आपले खरे रूप दाखवले आहे,
त्यामुळे भविष्यात आपली ऊर्जा पाकशी मैत्री करण्यात घालवण्यापेक्षा
भारताला आणखी सक्षम करण्यात ती ऊर्जा वापरायला हवी.
आपण शांत राहतो म्हणूनच पाकची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे,,,,,
No comments:
Post a Comment