राजीनामा दिला कि काम सोप्प होत
साठीला पोहचलेली लोकशाही आज
काठी टेकत चालत आहे ,
आणि शासकीय लाल फितीच्या नावाखाली
सारे आदर्श लोपले आहेत.
शासन दरबारीचे हेलपाटे
संपले नाहीत अजून तोच
अशोक वनात सोनिया हाती
राजी-नामा देवून निघून गेला
लोकशाहीत एक बर असत,,,,
हे माझ्या कवितांच अग्निहोत्र आहे आणि ईथे काही ईतरांच्या गाजलेल्या कविता ही आहेत माझ्यातल्या रागाला उद्वेगाला,मीच करून दिलेली वाट आहे ही ज्या समाजात मी राहतो त्या समाजच मी काही देण लागतो याची जाणीव ठेवून ह्या दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्याना शब्द बद्द केलय मी काही कवी नाही, पण कुठ तरी वाचल होत तू असह्य होऊन काहीतरी लिहिलस का? मग ती कविता आहे आपलेच शब्द पुन्हा वाचून तोच क्षण पुन्हा मनात भरून येतो का? मग ती कविता आहे, कुणाला आवडो वा न आवडो कवितांच तुझे तसेच भागते का? मग ती कविता आहे.
Bhau ! kay bhari lihiles re...RAJI - NAMA !!!
ReplyDelete